भागवत धर्म

वारकरी नेमके आहेत तरी कोण?

admin

महाराष्ट्रात वारीला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक वारकरी एकदा तरी वारीस जाऊन येतो. हीच परंपरा हे वारकरी वर्षानुवर्षे जपत आले आहेत. ...